भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Pakistani Military: खैबर पख्तूनख्वा येथील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात शनिवारी आत्मघातकी स्फोट झाला होता. या हल्ल्यात आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन…
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान (शहरी) २.०’ आणि राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सर्व शहरांना कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…
India-Chana: या भेटीपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, दुर्मिळ खनिजे आणि नैसर्गिक संसाधनांबाबत भारत आणि आणि चीनमध्ये…
नोव्हेंबर २०२४ मध्ये शेवटचे अर्थसहाय्य जळगाव जिल्ह्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतनाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना मिळाले होते. त्यानंतर केंद्राचा किंवा…