scorecardresearch

केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Pakistani Military Convoy
Pakistani Military Convoy: पाकिस्तानच्या १६ जवानांचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू; भारतावर आरोप, केंद्र सरकारचे चोख प्रत्युत्तर

Pakistani Military: खैबर पख्तूनख्वा येथील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात शनिवारी आत्मघातकी स्फोट झाला होता. या हल्ल्यात आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन…

pune municipal corporation waste management department to set up bio cng plant processing
ओल्या कचऱ्यापासून ‘बायो-सीएनजी’ निर्मिती, दररोज ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया; नगरविकास विभागाची मंजुरी

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान (शहरी) २.०’ आणि राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सर्व शहरांना कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…

Who is Parag Jain:
1 Photos
Who is Parag Jain: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली महत्वाची भूमिका; आता केंद्राने दिली मोठी जबाबदारी, कोण आहेत IPS पराग जैन?

Who is Parag Jain: आयपीएस अधिकारी पराग जैन यांच्यावर केंद्र सरकारने महत्वाची जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

India-China Relationship
India-China: “भारताला चीनशी संघर्ष…”, राजनाथ सिंह आणि चिनी संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर चीनचे निवेदन

India-Chana: या भेटीपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, दुर्मिळ खनिजे आणि नैसर्गिक संसाधनांबाबत भारत आणि आणि चीनमध्ये…

india us trade deal
India-US Trade Deal: “व्हेरी बिग वन…”, अमेरिका-चीन व्यापार करारानंतर ट्रम्प यांचे भारताबाबतचे विधान चर्चेत

India-US: १० जून रोजी चर्चा संपताच, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की, भारत आणि अमेरिका दोन्ही…

Centre approves Pune Metro Phase-2 extension
पुणे मेट्रोचा मार्गविस्तार प्रवासीसंख्या वाढविण्यास किती फायदेशीर?

२०२४ मध्ये प्रवाशांची दैनंदिन संख्या १.५५ लाख होती. अंदाजापेक्षा हे प्रमाण कमी आहे. मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी बसच्या पूरक सेवा नसल्याने…

No toll on two-wheelers, clarifies Nitin Gadkari
Two Wheeler Toll: आता बाईकसाठीही टोल भरावा लागणार? नेमकं सत्य काय? नितीन गडकरींनी स्वत: दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

Two Wheeler Toll News: १५ जुलैपासून दुचाकी वाहनांना टोल आकारणीच्या चौकटीत आणले जाऊ शकते असे वृत्त काही माध्यमांनी दाखवले होते,…

Monthly financial assistance of Rs 1,500 to beneficiaries of Indira Gandhi National Pension Scheme has been stopped in Jalgaon
जळगावात इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे अर्थसहाय्य रखडले… लाभार्थी सहा महिन्यांपासून वंचित

नोव्हेंबर २०२४ मध्ये शेवटचे अर्थसहाय्य जळगाव जिल्ह्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतनाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना मिळाले होते. त्यानंतर केंद्राचा किंवा…

Centre approves Pune Metro expansion
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्पामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय/बहुपक्षीय एजन्सींची समान…

संबंधित बातम्या

OSZAR »