scorecardresearch

मुंबई न्यूज

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Kamathipura redevelopment project
अखेर कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून सी ॲण्ड डी प्रारुपाअंतर्गत निविदा जारी

दक्षिण मुंबईतील १, ३९,५३७.५७ चौरस मीटर अर्थात ३४ एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा परिसरात ४७५ उपकरप्राप्त आणि १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती…

Aarey Hospital Goregaon handed over to the Mumbai Municipal Corporation BMC
अखेर आरे रुग्णालय महापालिकेकडे सुपूर्त

आरे वसाहतीत सुमारे २७ आदिवासी पाडे असून परिसरात या रुग्णालयाखेरीज आरोग्य सेवा उपलब्ध नाही. अनेक वेळा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतात.…

mumbai businessman kidnapped for rs 1.5 cr ransom case
दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मुंबईतील व्यावसायिकाचे अपहरण, तिघांना नागालँडमधून अटक

मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने नागालँडमधून तिघांना अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी…

Directional signboards Vasai area on Mumbai Ahmedabad National Highway in poor condition
राष्ट्रीय महामार्गावरील दिशा दर्शक फलक दिशाहीन

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी लावलेल्या दिशा दर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी दिशादर्शक फलक गायबच झाले…

Repair of alternative roads on Mumbai Goa highway Mumbai print news
मुंबई-गोवा महामार्गावर पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर- माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे.

महापालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच? प्रभाग रचना प्रक्रियेसाठी किमान अडीच महिने लागण्याचा अंदाज फ्रीमियम स्टोरी

राज्यात आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेची सात टप्प्यांतील प्रक्रिया पार करण्याकरिता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहेत.

FYJC Class 11 addmission delay updates
अकरावीचे वर्ग १ जुलै रोजी सुरू होणे अशक्य, शिक्षण संचालनालयाच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका

यंदा प्रथमच राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र अकरावी ऑनलाईन प्रक्रियेत येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश…

air pollution in Mumbai news in marathi
फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान मुंबईतील हवेत पीएम१० धूलीकणांची पातळी अधिक

सीपीसीबीने पीएम १० ची (१० मायक्रॉन व्यासाच्या कणांसाठी) २४ तासांच्या सरासरीसाठी १०० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतकी मर्यादा निर्धारित केली…

Shiv Sena MNS alliance aditya raj thackeray Thackeray brand joint banner
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार, शिवसेना भवनसमोरील बॅनरची सर्वत्र चर्चा

‘आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार’ असा मजकूर लिहून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात…

sindhi community land rights maharashtra government new land ownership scheme
फाळणीच्यावेळी पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्यांना जमिनीसाठी ५ ते १० टक्के शुल्क

केंद्र सरकारने १९७१ पासून याविषयीचे अधिकार महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहेत. त्याआधारे राज्य सरकारने सिंधी समाजाच्या वापरातील निवासी आणि वाणिज्यिक…

संबंधित बातम्या

OSZAR »