पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, जिल्हा परिषदेने यावर…
नागपूर जिल्ह्यात शालेय वाहतूकीदरम्यान त्यातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आहे. त्यामुळे तातडीने नागपुरातील स्कूल बसेसची योग्यता तपासणी करा, अशी…
संस्थेच्या कारभारात अकार्यक्षमता, अपारदर्शकता तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्यायाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नियमित मानधन, वेतन इत्यादींबाबत अनेक समस्या आहेत.
आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील विविध शाळांमध्ये दिंडी, अभंग, विठ्ठल-रुक्मिणी पूजा, औषधी वनस्पतीवरील प्रबोधन, स्वच्छता नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…